पाटलीपुत्रात राहूनसुद्धा पार्वती आणि लक्ष्मणाने आपल्या राजाला कधीही पाहिलेले नव्हते. एके दिवशी विहारात मातीची भांडी द्यायला गेलेले असताना त्यांना एक नवीन मित्र भेटतो. तो त्यांना लवकरच राजाचे दर्शन होईल याची हमी देतो. त्यांचे हे स्वप्न साकार होते की नाही हे जाणण्यासाठी ही मौर्यकाळातील चित्तवेधक कथा वाचा...